लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून....शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
जिजाऊ प्रकाशन
शाक्त धर्म पद्धतीत राज्यभिषेकामुळे दुखाविलेले धर्म पंडित पुन्हा डिवचले गेले.
दुसरा राज्यभिषेक झाल्यानंतर युवराज संभाजीराज्यांनी मुलकी कारभारात
जातीने लक्ष घातले.राज्याभिषेकावर झालेला खर्च वसूल करण्यासाठी वतनदार
यांचेवर सिंहासन पट्टी लावली होती.त्यांनी सामान्य रयतेवर कोणताही कराचा
बोजा टाकला नव्हता.जे अधिकारी वसुलीत ज्याद्ती करीत त्यांना ते कडक समज
देत.कुळवाडीभूषण शिवरायांचे शेतकरी हिताचे धोरण ते राबवीत होते.युवराज
संभाजीराजे यांच्या कर्तुत्व निष्ठा मुळे रयत सुखावली होती.अफरा तफर करणारे
कारकून व सरकारकून यांना जरब बसली होती.मंत्र्याचा भ्रष्ट कारभार आणि
वतनदार यांचा मनमानी कारभार थांबला गेला असल्याने तो दुखावला होता.मंत्री
विरुध्द संभाजीराजे असा संघर्ष उभा राहिला...त्यांच्या खोट्या तक्रारी
शिवारायाकडे सुरु झाल्या....असे लेखक चंद्रशेखर शिखरे लिखित “छत्रपती
संभाजीराजांची संघर्षगाथा” या पुस्तका मध्ये पान क्रमांक ५७ वर “रयतेचे
युवराज” या मथळ्याखाली लिहिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि
छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्माचे नसून शाक्त व बौध्द धर्मीय आहेत.
No comments:
Post a Comment