भाग – ४६
संभाजीराजांची हत्या......एक षडयंत्र......!
असे नमन माझे तुला.... इंद्रायणी-भीमा
तुळापुर याठिकाणी शहाजीराजे यांनी स्वराज्य संकल्पित करून स्वराज्याची
पायभरणी केली होती.याठिकाणी संभाजीराजांची हत्या करून ऐतिहासिक काळा दिवस
वैदिक धर्म पंडितांनी इतिहासाच्या पानात नोंद करून घेतला आहे.त्यांच्या अशा
कृत्याने निसर्गही हादरून गेला.त्याच्याही नयनातून रक्ताचे अश्रू वाहिले
गेले आणि त्यामुळे चिंब झाल्या इंद्रायणी-भीमा...!
असे नमन माझे तुला.... इंद्रायणी-भीमा
No comments:
Post a Comment