भाग क्र.२
स्वराज्याचा खरा इतिहास....लाल महालावर शनिवार वाड्याचा कब्जा.....!
पंढरपुरातही विठ्ठल मंदिरात... ब्रह्मा – विष्णू – महेश – राम – कृष्ण – गौरी – गणपती अस्तित्व नव्हते.
आर्य आणि अनार्य असा संघर्ष पुरातन काळापासून सुरू झालेला आहे.अनार्य
असणारे असुरवंशीय बळीराजा आणि आर्यांचा खूप मोठा संघर्ष झालेला आहे.बळीराजा
हा भारतीय संस्कृतीचा संरक्षक होता....आणि याचा आर्यांनी घातपात केल्याचे
मत आता सार्वजनिक मताने पुढे आलेले आहे.आर्यांचा धर्म हा वैदिक धर्म
असल्याची त्याकाळी त्यांना मान्यता
होती.भगवान गौतम बुद्धांच्या काळात ब्रह्मा – विष्णू – महेश – राम – कृष्ण –
गौरी - गणपती यांचे अस्तित्व नव्हते.त्यामुळे पंढरपुरातही विठ्ठल मंदिरात
त्यांचे अस्तित्व नव्हते....त्यामुळे वारकरी सांप्रदाय यांनी कधीही यांना
कायदेशीर मान्यता दिलेली नाही.मोघल साम्राज्यात भगवा ध्वज आणि हिरवा ध्वज
अशा विचारांचा साम्राज्यशाही वाढविण्यासाठी झालेला लढा आहे....ते कोणतेही
धर्म युध्द नव्हते.भारतावर तीन साम्राज्यशाही प्रस्थापित झालेल्या
होत्या.त्यामध्ये १) आदिलशाही २) निजामशाही ३) कुतुबशाही आणि हे तीनही शाही
एकमेका विरुध्द साम्राज्य विस्तारासाठी लढत होते.
No comments:
Post a Comment