Friday, 12 June 2015
आपण गप्प बसायचे काय ?
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा बारा बलुतेदारी व अठरा पगड जातींना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण करणारा इतिहास आहे हे आपण प्रथम लक्षात घेतले पाहिजे . परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारे व लिहणारे हिंदु धर्म पंडित छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी करताना दिसत आहे. आपल्या राजाची बदनामी होत असताना दिसत आहे मात्र आपण फक्त उघड्या डोळ्यांनी पहात आहे असे का ? आपण हिंदु आहोत म्हणुन आपले चुकले आहे काय ? असाच प्रश्न आज हिंदु तरुणां पुढे उभा राहिला आहे ? कारण बदनामी होताना तर दिसत आहे पण आपण हिंदु आहोत आणि बदनामी करणारे बामन म्हणून आपण गप्प बसायचे काय ? असा प्रश्न त्या तरुणां पुढे राहिला उभा आहे. याचे उत्तर कोण देणार असा माझा प्रश्न आहे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment